शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 18:57 IST

देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देप्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने पक्षात सकारात्मक वातावरण

पुणे:  केंद्रातील भाजप सरकार विरोधात कोणत्याही व्यक्तिने आवाज उठवल्यास भाजपच्या मंत्र्याकडून संवाद साधला जात नाही. हे अहंकाराचे लक्षण आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये कमालीचा अहंकार भरलेला आहे. मात्र, जिथे अहंकार येतो तिथे विनाश निश्चित असतो. देशामध्ये सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांमुळे निवडणुक आयोग, सीबीआय यांसारख्या संस्थांची स्वायत्ता देखील धोक्यात आले आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेसचे नवज़्योत सिंग सिध्दू यांनी भाजपासरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यांवर हल्लाबोल चढविला.  नवज्योत सिंग सिध्दू यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिध्दू म्हणाले, देशात शेती मालाला कवडीमोल भाव मिळतोय, तसेच बेरोजगारी, गुन्हेगारी वाढली आहे. मात्र याविषयी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाही. ज्या उद्देशासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. तो फसल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. प्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगतानाच त्यांना सोपविलेली जबाबदारी सोपी नक्कीच नाही.  प्रियंका यांच्या खांद्यावर देशातील सर्वात अवघड भाग समजला जाणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे. परंतु, प्रियंका गांधी यांचा फायदा काँग्रेसला निश्चितच होईल. त्याचबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत एका दिवसात ७५० कोटी कुठून आले असा सवाल उपस्थित करतानाच ते नोटाबंदीच्या काळात कोणत्याही रांगेत उभे दिसले नाही असा टोलाही त्यांनी शहा यांना लगावला.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारPriyanka Gandhiप्रियंका गांधी