शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जैवविविधता कमी होणे निसर्गासाठी धोका - विवेक खांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:21 IST

आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत.

पुणे  - आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत, ही खरंच धोकादायक बाब असून, जर जैवविविधता अबाधित ठेवायची असेल तर सर्र्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी व्यक्त केले. जागतिक वन दिनानिमित्त आयोजित जीविधता महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शास्त्रज्ञ पी. लक्ष्मीनरसिंह, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, भूगोल विभागप्रमुख रवींद्र जायभाये, डॉ. सचिन पुणेकर, रोटरीचे रवींद्र देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकारांनी काढलेले फोटोे प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. या वेळी जागतिक जलदिनानिमित्त ‘थेंब’ या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. महोत्सवात गुरुवारी जैविक आक्रमणे व त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच शुक्रवारी कुकडी नदी आणि सिद्धबेट आळंदी या ठिकाणी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कार्यशाळेसाठी आलेले मार्गदर्शक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अविनाश करंदीकर, तर आभार रवींद्र देशपांडे यांनी मानले.पुण्यामध्ये हिरवाईचे क्षेत्र कमी होत आहे. मोकळा श्वास केवळ वन विभागाने जपलेल्या क्षेत्रावरच घेता येतो. कारण त्या ठिकाणीच जैवविविधा जपली गेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यात विद्यार्थी, नागरिक, संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. वन विभाग प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी आपली जबाबदारी घ्यावी.- विवेक खांडेकरदिवसेंदिवस पर्यावरणाचा होत चाललेला ºहास हा चिंताजनकच आहे. विद्यापीठात झालेल्या बांधकामानेदेखील या ठिकाणच्या पर्यावरणावर काही प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आम्ही मागील वर्षी टेकडीवर ३ हजार पाचशे झाडे लावली होती. परंतु उंदीरमारीसारख्या वनस्पतीमुळे त्यातील दहासुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत.- डॉ. नितीन करमळकर

टॅग्स :Natureनिसर्गenvironmentवातावरण