शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:34 IST

महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं

पुणे : महाविकासआघाडीचे सरकार एक महिन्यात पडेल, दोन महिन्यात पडेल हे सर्व केल्याचा पश्चाताप देवेंद्र फडणवीस यांना झाला आहे. देवेंद्र फडणविसांच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या दावणीला बांधला. मुंबईसारख्या ठिकाणी नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी त्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं. त्याचा पश्चाताप देवेंद्र फडणवीसांना व्हायला हवा. याउलट महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं, अशा शब्दात काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ते पुण्यात बोलत होते.

मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार

''राज्यात जेव्हा आघाडी सरकार होते. तेव्हा देखील आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो. यात नवीन काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा विषय आम्ही स्थानिक नेत्यांवर सोडतो. मुंबईत एकटे लढण्याचा निर्णय हा स्थानिक नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आमची ही भूमिका राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कळवलेली आहे. आमच्या या निर्णयामुळे महाविकासआघाडी बिघाडी होणार असे काही नाही.

पुण्यावर बोलणं म्हणजे..

''पुणे महानगरपालिका देखील मुंबईप्रमाणेच एकटे लढणार का असे विचारले असता भाई जगताप म्हणाले, पुण्यावर काहीतरी बोलणे म्हणजे बाप रे बाप..तुम्हीच पुण्याविषयी काहीतरी सांगा आणि माझ्या ज्ञानात अधिक भर टाका, असे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.'' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगताप