शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
2
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
3
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
4
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
5
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
6
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
7
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
8
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
9
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
10
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
11
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
12
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
13
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
14
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
15
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
16
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
17
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
18
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
19
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
20
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 5:11 PM

सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली.....

वरवंड (पुणे) : सरकारने शेतमालाची बिकट परिस्थिती केली. कांदा, ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली.

वरवंड येथे बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, अजित शितोळे आदी कार्यकर्ते- पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, मोदी सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गाच्या अडचणींवर बोलत नाही तसेच या सरकारने शेतकरी विरोधात धोरणे राबून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शरद पवार यांनी समाजाला न्याय दिला आहे. जनता आमच्या बरोबर आहे, मात्र काहींनी शब्द पाळला नाही, आम्हाला सोडून गेले आहेत. तसेच, दौंडची जनता स्वाभिमानी आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यातील जनता नक्कीच मतांचे लीड देतील. अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे पूर्वी एकमेकांचा विरोधात बोलत होते मात्र आता पेढे भरवत आहेत हे जनता कदापि मान्य करणार नाही.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPuneपुणेBJPभाजपा