शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा जास्त विकास; रोहित पवारांची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:12 IST

सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली.....

वरवंड (पुणे) : सरकारने शेतमालाची बिकट परिस्थिती केली. कांदा, ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सरकाराने शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांचा विकास केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केली.

वरवंड येथे बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, अजित शितोळे आदी कार्यकर्ते- पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, मोदी सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गाच्या अडचणींवर बोलत नाही तसेच या सरकारने शेतकरी विरोधात धोरणे राबून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शरद पवार यांनी समाजाला न्याय दिला आहे. जनता आमच्या बरोबर आहे, मात्र काहींनी शब्द पाळला नाही, आम्हाला सोडून गेले आहेत. तसेच, दौंडची जनता स्वाभिमानी आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यातील जनता नक्कीच मतांचे लीड देतील. अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे पूर्वी एकमेकांचा विरोधात बोलत होते मात्र आता पेढे भरवत आहेत हे जनता कदापि मान्य करणार नाही.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारPuneपुणेBJPभाजपा