शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कॉसमॉस बँके प्रमाणे भारती बँके वर सायबर हल्ला; दुसऱ्या बँकेचे ATM वापरून तब्बल १ कोटी लुटले

By भाग्यश्री गिलडा | Updated: July 28, 2023 11:25 IST

महाराष्ट्रातील सांगली, नवी मुंबई, वरळी, सोलापूर, कोल्हापूर, मलकापूर यासोबतच दिल्ली, आणि बिहारमधील इस्लामपूर, राजस्थानातील कोथुरमध्येही हल्ला

पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन ज्या प्रमाणे देशा परदेशातून एकाचवेळी कोट्यावधी रुपये सायबर चोरट्यांनी लुटून नेले होते. जवळपास त्याप्रकारे भारती सहकारी बँकेच्याएटीएममध्ये दुसºया बँकेच्या एटीएम कार्ड क्लोन करुन १ कोटी रुपये लुटून नेण्यात आले आहे. हा प्रकार भारती सहकारी बँकेच्या देशभरातील विविध एटीएम मशीनचा वापर १७ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ या काळात झाला. कोरोना काळात तांत्रिक अडचणीचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी हा गंडा घातला आहे.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सजेर्राव जगन्नाथ पाटील (वय  ६२, रा. धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फियार्दीत म्हटल्याप्रमाणे, अज्ञात आरोपीने पुण्यातील भारती सहकारी बँकेच्या मुख्य शाखा सदाशिव पेठ, बाणेर, हडपसर, आकुर्डी, धायरी, धनकवडी-०२ या ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये दुसºया बँकेच्या डेबिड कार्डचे क्लोन करुन त्याचा वापर करून फसवणूक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा कोरोनाकाळात २०२० ते २०२१ दरम्यान घडला. त्यावेळी बँकेच्या तांत्रिक अडचणी असल्याचे सायबर चोरट्यांच्या लक्षात आहे. त्यांनी ४३९ एटीएम म्हणजेच डेबिट कार्डचा वापर करून ते क्लोन करत १२४७ ट्राजॅक्सन केले. हा सगळा प्रकार झाल्याची माहिती बँकेच्या आॅडिट मध्ये लक्षात आल्याचे मॅनेजरने सांगितले. 

महाराष्ट्र, दिल्ली, बिहार राजस्थानातून केली चोरी

महाराष्ट्रातील सांगली, नवी मुंबई, वरळी, सोलापूर, कोल्हापूर, मलकापूर यासोबतच दिल्ली, आणि बिहारमधील इस्लामपूर, राजस्थानातील कोथुर या ठिकाणी असलेल्या भारती सहकारी बँकेच्या एटीएम मशीनचा वापर करून १ कोटी ८ लाख १५ हजार ७०० रुपयांची लुट केली आहे. अ‍ॅडीटमध्ये हा प्रकार आता लक्षात आल्यावर फिर्याद देण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकPoliceपोलिसfraudधोकेबाजीatmएटीएमMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी