शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

coronavirus : गरज नसताना बाहेर पडणाऱ्यांना काठ्यांचा प्रसाद ; पुणे पाेलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:43 IST

रस्त्यावर अनावश्यक कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्यांवर पुणे पाेलिसांकडून कारवाई करण्यात आली.

पुणे : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घराच्या बालकनीत किंवा खिडक्यांमध्ये येऊन टाळ्या वाजविण्याचे किंवा एखादे भांड वाजविण्याचे आवाहन केले हाेते. देशभरात उत्स्फुर्त कर्फ्यु पाळल्यानंतर संध्याकाळी पाचनंतर माेठ्याप्रमाणावर नागरिक बाहेर पडले. अनेकांनी एकत्र येत फटाके देखील उडवले. त्यामुळे एकत्र येण्याच्या मुळ उद्देशाला हरताळ फासला गेला. त्यामुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे असताना आज पुण्यात अनेक नागरिक घराबाहेर पडल्याने पाेलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक बंदीचा निर्णय घेतला. 

आज दुपारी 3 नंतर रस्त्यावर कुठलेही वाहन घेऊन येता येणार नाही असे आदेश पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के व्यंकटेशम यांनी दिले. त्यानंतर दुपारी 3 नंतर पाेलिसांनी रस्त्यांवर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. जे नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळले त्यांना पाेलिसांनी चांगलाच चाेप दिला. यात तरुणांची संख्या अधिक हाेती. काेराेनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळाेवेळी केले हाेते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने अखेर आज पुणे पाेलिसांनी कठाेर पाऊले उचलली. 

दुपारी तीननंतर विविध ठिकाणी नाकाबंदी करुन पाेलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात सर्वच वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान 31 मार्चपर्यंत ही वाहतूक बंदी शहरात लागू करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेPoliceपोलिस