शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

coronavirus : कंपन्यांनी पर्यटन सहली केल्या रद्द मात्र आयआरसीटीसीची आडमुठेपणाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 20:11 IST

पर्यटन कंपन्या त्यांच्या सहली रद्द करत असताना आयआरसीटीसी आपली सहल रद्द करण्यास तयार नसल्याचे समाेर आले आहे.

पुणे : काेराेनाचा प्रभाव राज्यात वाढत असून राज्यात 17 जणांना काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले आहे, तर पुण्यात आणखी एक काेराेनाबाधित रुग्ण आढळला असून आता पुण्यातील संख्या 10 झाली आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमिवर पर्यटन कंपन्यांना पर्यटन सहली रद्द करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असताना दुसरीकडे आयआरसीटीसी मात्र पूर्वनियाेजित सहल रद्द करण्यास तयार नाही. त्यामुळे या सहलीला जायचे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

आयआरसीटीसी मार्फत मथुरा, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, वैष्णवदेवी येथे सहलीचे आयाेजन केले हाेते. यासाठी प्रत्येकी 9 हजार चारशे 50 रुपये आकारण्यात आले हाेते. यासहलीत पुण्यातील उंड्री भागातील 14 नागरिकांनी सहभाग घेतला हाेता. 14 तारखेला ही सहल निघणार आहे. सध्या देशभरात सुरु असलेल्या काेराेनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमिवर ही सहल रद्द करावी अशी मागणी पुण्यातील नागरिकांनी आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकांना पत्र लिहून केली. परंतु ही सहल रद्द करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच पैसे परत करण्याबाबत कुठलिही स्पष्टता दिली नाही. 

याविषयी या सहलीत सहभागी असलेल्या दीपाली कानडे म्हणाल्या, सध्या राज्यात आणि देशात काेराेनाचा उद्रेक हाेत असल्याने आम्ही ही सहल रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु आयआरसीटीसीकडून ही सहल रद्द करण्यास नकार दिला. तसेच काेराेनाच्या पार्श्वभमिवर सहलीतील नागरिकांची आयआरसीटीसी काळजी घेईल असे आश्वासन त्यांनी दिले. रिफंड करण्याबाबत त्यांनी कुठलिही स्पष्टता दिली नाही. काेराेनामुळे नागरिकांच्या मनात भीती असल्याने अनेक नागरिक या यात्रेला जाण्यास उत्सुक नाहीत. याबाबत आम्ही पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसकर यांच्याकडे देखील ही सहल रद्द करण्याची विनंती केली आहे. 

दरम्यान आयआरसीटीसीशी आम्ही याबाबत चर्चा केली असून याेग्य ताे निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन म्हैसेकर यांनी शुक्रवारी आयाेजित पत्रकार परिषदेत दिले. 

 

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीPuneपुणेcorona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस