शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Corona virus : बारामतीतील ८ हजार १४९ व्यक्तींचा क्वारंटाईन पूर्ण; संभाव्य धोका टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:40 IST

बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू

ठळक मुद्देबारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न; परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन पूर्ण

बारामती : शहर व तालुक्यातील ९२ विदेशातून आलेल्या व बाहेरगावातून ८ हजार १४९ व्यक्तींचा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका टळला आहे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.  बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  यापार्श्वभूमीवर शहरात खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार शहरातील ४४ प्रभागातील नागरिकांना घरपोच सर्व सुविधा नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये यासाठी भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर प्रशासन काम करीत आहे.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती शहर व तालुक्यात १० हजार २८२ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार १४९ नागरिकांचा १४ दिवसांचा कोरोनंटाईन पूर्ण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांकडून होणारा संभाव्य धोका टळल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.  त्याच बरोबर परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन  पूर्ण झाला आहे. सध्या परदेशातून आलेले हे ९२ नागरिक पॅसिव्ह क्वारंटाईनमध्ये आहेत.  शहरात केलेल्या उपाययोजनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे सुरू आहे.  समर्थनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी नायडू हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहेत. - योगेश कडूसकर,मुख्याधिकारी,  बारामती नगरपालिका ---------------------------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसdoctorडॉक्टर