शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीतील ८ हजार १४९ व्यक्तींचा क्वारंटाईन पूर्ण; संभाव्य धोका टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:40 IST

बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू

ठळक मुद्देबारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न; परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन पूर्ण

बारामती : शहर व तालुक्यातील ९२ विदेशातून आलेल्या व बाहेरगावातून ८ हजार १४९ व्यक्तींचा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका टळला आहे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.  बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  यापार्श्वभूमीवर शहरात खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार शहरातील ४४ प्रभागातील नागरिकांना घरपोच सर्व सुविधा नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये यासाठी भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर प्रशासन काम करीत आहे.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती शहर व तालुक्यात १० हजार २८२ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार १४९ नागरिकांचा १४ दिवसांचा कोरोनंटाईन पूर्ण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांकडून होणारा संभाव्य धोका टळल्याने प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.  त्याच बरोबर परदेशातून आलेल्या ९२ नागरिकांचा देखील क्वारंटाईन  पूर्ण झाला आहे. सध्या परदेशातून आलेले हे ९२ नागरिक पॅसिव्ह क्वारंटाईनमध्ये आहेत.  शहरात केलेल्या उपाययोजनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे सुरू आहे.  समर्थनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी नायडू हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहेत. - योगेश कडूसकर,मुख्याधिकारी,  बारामती नगरपालिका ---------------------------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसdoctorडॉक्टर