शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 14:46 IST

26 नाेव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिवसाचे महत्त्व भारताच्या इतिहासात माेठे अाहे.

पुणे : भारतीय लाेकशाहीला जगातील सर्वात माेठी लाेकाशाही म्हणून अाेळखले जाते. भारताने संघराज्य पद्दतीचा अवलंब केला अाहे. 15 अाॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा देश एका नवीन संविधानावर, एका नव्या व्यवस्थेवर चालावा यासाठी संविधानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात अाला. दरवर्षी 26 नाेव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जात असताना भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे स्मरण केले जाते. अांबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने जगातील सर्वात माेठे संविधान तयार केले अाहे. जगातील सर्व संविधानांचा बारीक अभ्यास केल्यानंतर भारताचे संविधान तयार करण्यात अाले अाहे. या संविधानाला जगातील सर्वात माेठे संविधान म्हणून अाेळखले जाते. अापल्या संविधानात 448 अनुच्छेत, 12 उपसूचना अाणि 94 संशाेधनांचा समावेश अाहे. हे हस्तलिखित संविधान असून यात 48 अाॅर्टिकल अाहेत. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने अाणि 17 दिवसांचा कालावधी लागला. 

26 नाेव्हेंबर 1950 ला भारत एक लाेकशाही राष्ट्र म्हणून अाेळखले जाऊ लागले. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हाेते. त्यांनी भारतातील विविधेचा विचार करुन सर्वसमावेशक असे संविधान तयार केले. 26 नाेव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेकडून स्वीकारण्यात अाले. यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत या संविधानाप्रमाणे चालू लागला. 26 नाेव्हेंबरला संविधान हे संविधान सभेने स्वीकारल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 29 अाॅगस्ट 1947 ला संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात अाली हाेती. या समितीचे अध्यक्ष अांबेडकर हाेते. 

यात कुठल्याही प्रकारचे टायपिंग किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती हिंदी अाणि इंग्रजी या दाेन्ही भाषांमध्ये लिहिण्यात पारंगत हाेती. संविधानाच्या मसुद्यात कुठल्याही प्रकारच्या टायपिंगचा किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संपूर्ण संविधान हे हाताने लिहीण्यात अाले. संविधान सभेच्या 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 ला संविधानाच्या मसुद्यावर सही केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू करण्यात अाले. 

वी द पीपल ने संविधानाची सुरुवात वी द पीपल अाम्ही भारताचे लाेक या वाक्याने संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात हाेते. भारतीय लाेकशाही ही नागरिकांनी नागरिकांसाठी तयार केलेली लाेकशाही अाहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य तसेच अधिकार प्रदान केले अाहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय संविधानाची मुल्ये अाहेत. 

लवचिक संविधान भारताचे संविधान निर्मात्यांकडे दूरदृष्टी हाेती. काळानुरुप संविधानामध्ये बदल करता येतील अशी व्यवस्था संविधान निर्मात्यांनी तयार केली. अात्तापर्यंत अनेकदा संविधानामध्ये काळानुरुप काही बदल करण्यात अाले अाहेत. परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधाची प्रमुख मुल्ये बदलता येत नाहीत.  

संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येते. सर्व सरकारी कार्यालये अाणि शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात अाला. युजीसी ने सुद्धा सर्व विद्यापीठांना संविधान दिन साजरा करण्याचे अादेश दिले हाेते. महाराष्ट्रातही विविध भागात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात अाला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन यावेळी करण्यात अाले. 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरdemocracyलोकशाही