शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 14:46 IST

26 नाेव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिवसाचे महत्त्व भारताच्या इतिहासात माेठे अाहे.

पुणे : भारतीय लाेकशाहीला जगातील सर्वात माेठी लाेकाशाही म्हणून अाेळखले जाते. भारताने संघराज्य पद्दतीचा अवलंब केला अाहे. 15 अाॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा देश एका नवीन संविधानावर, एका नव्या व्यवस्थेवर चालावा यासाठी संविधानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात अाला. दरवर्षी 26 नाेव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जात असताना भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे स्मरण केले जाते. अांबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने जगातील सर्वात माेठे संविधान तयार केले अाहे. जगातील सर्व संविधानांचा बारीक अभ्यास केल्यानंतर भारताचे संविधान तयार करण्यात अाले अाहे. या संविधानाला जगातील सर्वात माेठे संविधान म्हणून अाेळखले जाते. अापल्या संविधानात 448 अनुच्छेत, 12 उपसूचना अाणि 94 संशाेधनांचा समावेश अाहे. हे हस्तलिखित संविधान असून यात 48 अाॅर्टिकल अाहेत. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने अाणि 17 दिवसांचा कालावधी लागला. 

26 नाेव्हेंबर 1950 ला भारत एक लाेकशाही राष्ट्र म्हणून अाेळखले जाऊ लागले. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हाेते. त्यांनी भारतातील विविधेचा विचार करुन सर्वसमावेशक असे संविधान तयार केले. 26 नाेव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेकडून स्वीकारण्यात अाले. यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत या संविधानाप्रमाणे चालू लागला. 26 नाेव्हेंबरला संविधान हे संविधान सभेने स्वीकारल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 29 अाॅगस्ट 1947 ला संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात अाली हाेती. या समितीचे अध्यक्ष अांबेडकर हाेते. 

यात कुठल्याही प्रकारचे टायपिंग किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती हिंदी अाणि इंग्रजी या दाेन्ही भाषांमध्ये लिहिण्यात पारंगत हाेती. संविधानाच्या मसुद्यात कुठल्याही प्रकारच्या टायपिंगचा किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संपूर्ण संविधान हे हाताने लिहीण्यात अाले. संविधान सभेच्या 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 ला संविधानाच्या मसुद्यावर सही केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू करण्यात अाले. 

वी द पीपल ने संविधानाची सुरुवात वी द पीपल अाम्ही भारताचे लाेक या वाक्याने संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात हाेते. भारतीय लाेकशाही ही नागरिकांनी नागरिकांसाठी तयार केलेली लाेकशाही अाहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य तसेच अधिकार प्रदान केले अाहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय संविधानाची मुल्ये अाहेत. 

लवचिक संविधान भारताचे संविधान निर्मात्यांकडे दूरदृष्टी हाेती. काळानुरुप संविधानामध्ये बदल करता येतील अशी व्यवस्था संविधान निर्मात्यांनी तयार केली. अात्तापर्यंत अनेकदा संविधानामध्ये काळानुरुप काही बदल करण्यात अाले अाहेत. परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधाची प्रमुख मुल्ये बदलता येत नाहीत.  

संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येते. सर्व सरकारी कार्यालये अाणि शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात अाला. युजीसी ने सुद्धा सर्व विद्यापीठांना संविधान दिन साजरा करण्याचे अादेश दिले हाेते. महाराष्ट्रातही विविध भागात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात अाला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन यावेळी करण्यात अाले. 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरdemocracyलोकशाही