शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 14:46 IST

26 नाेव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिवसाचे महत्त्व भारताच्या इतिहासात माेठे अाहे.

पुणे : भारतीय लाेकशाहीला जगातील सर्वात माेठी लाेकाशाही म्हणून अाेळखले जाते. भारताने संघराज्य पद्दतीचा अवलंब केला अाहे. 15 अाॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा देश एका नवीन संविधानावर, एका नव्या व्यवस्थेवर चालावा यासाठी संविधानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात अाला. दरवर्षी 26 नाेव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जात असताना भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे स्मरण केले जाते. अांबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने जगातील सर्वात माेठे संविधान तयार केले अाहे. जगातील सर्व संविधानांचा बारीक अभ्यास केल्यानंतर भारताचे संविधान तयार करण्यात अाले अाहे. या संविधानाला जगातील सर्वात माेठे संविधान म्हणून अाेळखले जाते. अापल्या संविधानात 448 अनुच्छेत, 12 उपसूचना अाणि 94 संशाेधनांचा समावेश अाहे. हे हस्तलिखित संविधान असून यात 48 अाॅर्टिकल अाहेत. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने अाणि 17 दिवसांचा कालावधी लागला. 

26 नाेव्हेंबर 1950 ला भारत एक लाेकशाही राष्ट्र म्हणून अाेळखले जाऊ लागले. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हाेते. त्यांनी भारतातील विविधेचा विचार करुन सर्वसमावेशक असे संविधान तयार केले. 26 नाेव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेकडून स्वीकारण्यात अाले. यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत या संविधानाप्रमाणे चालू लागला. 26 नाेव्हेंबरला संविधान हे संविधान सभेने स्वीकारल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 29 अाॅगस्ट 1947 ला संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात अाली हाेती. या समितीचे अध्यक्ष अांबेडकर हाेते. 

यात कुठल्याही प्रकारचे टायपिंग किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती हिंदी अाणि इंग्रजी या दाेन्ही भाषांमध्ये लिहिण्यात पारंगत हाेती. संविधानाच्या मसुद्यात कुठल्याही प्रकारच्या टायपिंगचा किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संपूर्ण संविधान हे हाताने लिहीण्यात अाले. संविधान सभेच्या 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 ला संविधानाच्या मसुद्यावर सही केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू करण्यात अाले. 

वी द पीपल ने संविधानाची सुरुवात वी द पीपल अाम्ही भारताचे लाेक या वाक्याने संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात हाेते. भारतीय लाेकशाही ही नागरिकांनी नागरिकांसाठी तयार केलेली लाेकशाही अाहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य तसेच अधिकार प्रदान केले अाहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय संविधानाची मुल्ये अाहेत. 

लवचिक संविधान भारताचे संविधान निर्मात्यांकडे दूरदृष्टी हाेती. काळानुरुप संविधानामध्ये बदल करता येतील अशी व्यवस्था संविधान निर्मात्यांनी तयार केली. अात्तापर्यंत अनेकदा संविधानामध्ये काळानुरुप काही बदल करण्यात अाले अाहेत. परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधाची प्रमुख मुल्ये बदलता येत नाहीत.  

संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येते. सर्व सरकारी कार्यालये अाणि शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात अाला. युजीसी ने सुद्धा सर्व विद्यापीठांना संविधान दिन साजरा करण्याचे अादेश दिले हाेते. महाराष्ट्रातही विविध भागात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात अाला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन यावेळी करण्यात अाले. 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरdemocracyलोकशाही