शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल : पाेपटराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:11 IST

स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पुणे : स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले. लाेकमतच्या सरपंच अ‍ॅवार्ड साेहळ्याला पवार उपस्थित हाेते, त्यावेळी त्यांनी लाेकमतशी खास संवाद साधला. 

पवार म्हणले, आधुनिक खेड्यांची संकल्पाना गांधीजींनी मांडली हाेती. माेठी जमीन आणि जास्त लाेक हे खेड्यात आहेत हे गांधीजींनी भारत भ्रमणातून ओळखलं हाेतं. खेड्यामध्ये वसलेला भारत हा शेतीप्रधान देश आहे. गावात सुविधा दिल्यास गावातील लाेक शहरांकडे जाणार नाहीत. त्यामुळे शहरे सुरक्षित राहतील आणि गाव स्वयंभू हाेतील. पिण्याचं पाणी, शेतीचे पाणी, रस्ते, वीज, आराेग्य, शिक्षण, सामाजिक सहजीवन यासाठी आपण स्वातंत्र्याचं झेंडावंदन गेली 72 वर्षे करत आहाेत. आज जर शहरांच आणि गावांच चित्र पाहिलं तर शहरांमध्ये बकालपणा वाढताेय. शहरांची स्तलांतरीतांंना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तर दुसरीकडे गावं ओस पडत आहेत. गावांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आराेग्य, शेतीला पाणी, दळवळणाची साधना यांना अभाव असल्याने लाेक गावातून शहरांमध्ये स्तलांतर करतात. राेजगाराच्या तसेच शिक्षणाच्या संधी शहराकडे गेल्या आहेत. गावांचे माेठ्याप्रमाणावर शहरीकरण हाेत आहे. तसेच शहरांचं विस्तारिकरण हाेऊन गावं शहरात जात आहेत. 

हिवरे बाजारने सर्व सुविधा गावात दिल्या. त्यामुळे शहराकडे गेलेली कुटुंब गावांकडे परत आली. गावांमध्ये याेजना कार्यक्षमपणे राबविणे गरजेचे आहे. असे झाल्यास लाेक गावांकडून शहराकडे जाणार नाहीत आणि शहराकडे जाणारे लाेंढे थांबविता येतील. यासाठी पंचायत राजव्यवस्थेचं वर्गीकरण करण्याची गरज आहे. प्रत्येक गावाची समस्याही वेगळी आहे. शहरीकरण झपाट्याने हाेणाऱ्या पंचायतींना वेगळा दर्जा देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेsarpanchसरपंच