शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:51 IST

राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते.

ठळक मुद्देअविनाश धर्माधिकारी यांच्या एकसष्टी निमित्त कार्यक्रम

पुणे:  बाजारात रेडिमेड वस्तू सर्वत्र मिळतात.मात्र, रेडिमेड माणसं मिळत नाही; ती घडवावीच लागतात. राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते. ही आवड माजी सनदी अधिकारी धर्माधिकारी यांच्यात आहे, असे गौरवोद्गार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांची एकसष्टी निमित्त गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित कार्यक्रमात पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी धर्माधिकारी यांच्या 'आत्म्याचे नाव अविनाश' या शीर्षकाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राघुनाथ माशेलकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,सनदी अधिकारी बालाजी मंजुळे ,डॉ.अनिल गांधी, वर्षा गांधी, पुस्तकाच्या लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, मनोहर सोनावणे,संदीप तापकीर, कवी संदीप खरे, डॉ. भूषण केळकर,पूर्णा धर्माधिकारी, मंगला धर्माधिकारी आदी उपस्थित होते. माशेलकर म्हणाले, प्रशासनाला लागलेली भष्ट्राचाराची कीड दूर करण्यासाठी प्रशासनाला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. तसेच प्रशासनात काम करणा-यांनी कार्यक्षम, संवेदनशील, प्रामाणिक पद्धतीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील युवक मोठ्या संख्येने प्रशासकीय सेवेत व संरक्षण दलात प्रवेश करत आहेत. प्रशासनात कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी घडविण्याचे काम अविनाश धर्माधिकारी करत आहेत.  विशाल सोळंकी, अरविंद सावंत म्हणाले,बालाजी मंजुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी संदीप खरे यांनी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आरती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेPoliticsराजकारणcultureसांस्कृतिक