शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

विश्वास बसेल का ?... असा होता ४० वर्षांपूर्वीचा सातारा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:52 PM

इमारती आणि उड्डाणपुलाची उभारणी : चेहरामोहरा पार बदलून गेला

पांडुरंग मरगजे - धनकवडी : हा फोटो पाहिल्यावर आपणास रामसे बंधूंच्या हॉरर चित्रपटाची आठवण येईल किंवा आपण एखाद्या गुहेत शिरल्याचा भास होईल, मात्र तसं काही नाही, हा आहे साधारण ४० वर्षांपूर्वीचा सातारा रस्ता...! आताचे बदललेले रूप पाहून कुणाचा विश्वास बसेल? आता इमारती आणि उड्डाणपुलांमुळे त्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. पूर्वी लोकसंख्या कमी असल्याने आणि या भागाचा फारसा विकास झालेला नसल्याने गर्दी तुरळक असायची, पण मोकळ्या हवेत आणि हिरवाईत लोक फिरायला यायचे. आता कोरोनाच्या अघोषित बंदमुळे लोक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे निर्मनुष्य रस्ते आणि सिमेंटची जंगले ते जुने दिवस आठवतायत! सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी म्हणाले, ‘सातारा रस्ता सिटी प्राईडपासून कात्रजपर्यंत अशी दुतर्फा झाडं होती. अशा निसर्गरम्य परिसरामुळे ग्रामीण खेडेगावात असल्यासारखे वाटे. त्यामुळे आम्ही पुण्यातील गर्दीपासून दूर निसर्गरम्य परिसर राहण्यासाठी निवडला, मात्र आता फक्त सिमेंटचे रस्ते उरलेत. धनकवडीमधील आठवण सांगताना आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप म्हणाले, की धनकवडीला सुरुवातीच्या काळात पाण्याची फारच टंचाई होती. धनकवडीमध्ये मोडक व आहेर यांच्या दोनच विहिरी होत्या. केवळ त्याद्वारे पाणी मिळायचे.

............‘पानशेत’नंतरची धनकवडी‘धनकवडी गावच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्वारगेट व ऐतिहासिक कात्रजपासून अगदीच काही अंतरावर वसलेले गाव आहे. परिसराचा विकास होत गेला तसं धनकवडीचं रुप बदलत गेले. 

.............................

..

१९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यावर पुण्याच्या मध्यवस्तीतील अनेक नागरिकांनी उपनगरांचा आसरा घेतला. त्यामुळे स्वारगेटपासून दक्षिणेकडील बाजूला लोकवस्ती वाढत गेली. कलाकारांसाठी उभारलेले कलानगर या गर्दीत हरवून गेले आहे,’ असे साहित्यिक डॉ. माधव पोतदार म्हणाले. आता कोरोनाच्या दहशतीने पुन्हा एकदा तीच जुनी शांतता व  तुरळक गर्दी अनुभवयाला मिळत असल्याची या परिसरातील जुन्याजाणत्यांची भावना आहे. 

टॅग्स :Dhankawadiधनकवडी