शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

उद्योगवाढीसाठी विश्वासार्हता निर्माण करा - नवल किशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:03 AM

औद्योगिक वसाहतीत वाढत असलेल्या कारखानदारांना विश्वासार्हता निर्माण होईल, असे पोषक वातावरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.७) केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कंपनीच्या अधिकारी व संबंधित विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.

आंबेठाण : औद्योगिक वसाहतीत वाढत असलेल्या कारखानदारांना विश्वासार्हता निर्माण होईल, असे पोषक वातावरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.७) केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कंपनीच्या अधिकारी व संबंधित विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.चाकण औद्योगिक औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना उद्योग व्यवसाय चालविताना कुठल्याही अडचणी येता कामा नये, यासाठी औद्योगिक क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी संबंधित व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, खेडचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव आदींसह एमआयडीसी विभाग, वीज वितरण, कामगार आयुक्तालय, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी एमआयडीसीमधील काही समस्यांच्या संदर्भात वीज वितरण, महसूल प्रशासन, एमआयडीसीचे अधिकारी, कामगार कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैैठकीला सुमारे दोनशेहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनातत्काळ समस्या निवारण करण्याचे आदेश दिले.राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणीचाकण एमआयडीसी लगतच्या चाकण तळेगाव आणि नाशिक फाटा ते चाकण दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी आणि अपघातांचा सामना करावा लगत असल्याची तक्रार यावेळी उद्योगांच्या प्रतिनिधींनी केली. यावर खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार सुरेश गोरे यांनी संबंधित दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच दोन्ही रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आश्वासन दिले.स्थानिकांना नोक-यांत प्राधान्य द्याखासदार व आमदारांनी, आपल्या कारखान्यात नोकºया देताना स्थानिक तरुणांना प्रामुख्याने प्राधान्य दिलेााहिजे. स्थानिकांना डावलून इतरांनाप्राधान्य देण्यात येत असल्याचा अनुभव आला आहे. पुढील काळात या बाबतदक्षता घेण्याची मागणी कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे केली.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायnewsबातम्या