शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजपला ताब्यात घ्यायच्या आहेत बाजार समित्या, प्रवीणकुमार नाहटा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:40 IST

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी मतदानाचा अधिकार दिल्यास, खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. खर्च परवडणारा नाही. समित्या ...

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी मतदानाचा अधिकार दिल्यास, खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. खर्च परवडणारा नाही. समित्या आधीच तोट्यात असून, अधिक तोट्यात जातील. यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच व्हाव्यात. भाजपला बाजार समित्या ताब्यात घ्यायच्या आहेत, त्यासाठी असा निर्णय घेतला आहे, असा आरोप राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीणकुमार नाहटा यांनी केला आहे.

नाहाटा यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा आरोप केला. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी उपस्थित होते. नाहाटा म्हणाले, ‘‘फडणवीस मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयातून भाजपला राज्यातील बाजार समित्यांवर वर्चस्व मिळवायचे आहे. शेतकरी मतदान प्रक्रियेतून करमाळा आणि सोलापूर बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांना अनुक्रमे ७० लाख आणि १ कोटी २० लाख रुपये खर्च झाला होता. बाजार समित्यांचे उत्पन्नच एक दोन कोटी रुपये असते. तो सर्वच खर्च निवडणुकांवर होत असेल, तर बाजार समित्या चालवायच्या कशा, असा प्रश्न आहे. या माध्यमातून भाजपला बाजार समित्या संपवायच्या आहेत.”

याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सांगितले असता, त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रश्नी काहीही बोलले नाहीत, तर याबाबत लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे, तसेच पावसाळी अधिवेशनात या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार आहे. वेळप्रसंगी न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा नाहटा यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी