शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

भाजपा सरकारला आगामी काळात राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे लागणार : अन्वर राजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 16:33 IST

खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो.

ठळक मुद्देदेशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे

पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आले आहे. या निवडणुकीत भाजपाने राम मंदिर , ३७० कलम आदी प्रश्नावंर जनतेची मते मिळविण्यात यश मिळाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला हे मुद्दे वापरुन मते मागता येणार नाही.त्यामुळे भाजपसमोर या प्रश्नांचे निराकरण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत असलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन.. ह्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाने विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचीही संधी ठेवलेली नाही, ही घातक अवस्था आहे. खरंतर यंदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पराभवासाठी सक्रिय होतो. कारण गेल्या ५ वर्षांच्या काळात आणीबाणीसदृश परिस्थितीच होती. अनेक लेखक, कलाकार दडपणाखाली वावरत होते, प्रसारमाध्यमांवर निर्बंध येत होते. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम केले. या वेळी भाजपच्या सर्व विरोधकांना एकत्र आणणे नीटपणे न झाल्याने ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आणीबाणीच्या काळात लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, या वेळी मोदींच्या विरोधात असलेल्या मतदारांना एकत्र करता आले नाही. देशाला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर इथं शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दंगलीमुक्त देश असणे आवश्यक आहे. गोरक्षकांकडून होणारे हिंसाचार थांबले पाहिजेत.    सध्या राजकीय पक्षांमध्ये असलेली ‘विचारशून्यता’ हा खूप मोठा धोका वाटतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपच्या वळचणीला जातो. इतरही काही पक्षांतर झाले. या पक्षातून त्या पक्षात जाणे अगदी सहज घडते, इथं कुठेही वैचारिक बैठक आड येत नाही. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस