पुणे : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येऊन हे सरकार त्यांनाच विसरले आहे. शेतकरी विरोधी धोरण असणाऱ्या सरकारला शेतकरी घरी बसवतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.
भाजप सरकार शेतकरीविरोधी : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:54 IST
ऊस आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
भाजप सरकार शेतकरीविरोधी : राजू शेट्टी
ठळक मुद्देसाखर संकुलावर मोर्चाऊसासाठी ठरलेली एफआरपी राज्यातील अनेक साखर कारखानदारांनी दिलेली नाही.