शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

VIDEO: राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारची ट्रिपल वसूली सुरू; खा. अमोल कोल्हेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:30 IST

मुंबईत प्रवास करीत असताना सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडविली...

नारायणगाव (पुणे) : प्रत्येक चौकात २५ हजार रूपयांची दंड वसुली आणि २० वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, असं 'टारगेट' महिला पोलीस भगिनींना देण्यात आलेले दिसले, टार्गेट देऊन वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावे लागेल “ ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं, त्याची ट्रिपल वसूली चालू आहे ” अशी उपरोधिक टीका खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकमतशी संवाद साधताना केली आहे.

मुंबईत प्रवास करीत असताना सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडविली. त्यांनी ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. यावेळी त्या भगिनीने थेट तिच्या मोबाईलवरील मेसेजच दाखवला मेसेजमध्ये “प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं 'टारगेट' या भगिनींना देण्यात आलेले दिसले. उन्हाळा असो वा पावसाळा, थंडी या सर्व ऋतूमध्ये तसेच दिवसभर प्रदूषणात वाहतूक नियमांनाच कर्तव्य करणाऱ्या वाहतूक पोलिसांना 'टारगेट' का? असा सवाल करून त्यांनी वसुलीचा आकडा सादर करून 'टारगेट'चे रहस्य मांडले.

आता आपण एक छोटे गणित करुयात...

मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५०००×६५२ =  १,६३००००० रुपये प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची वसूली केली जाते. यामध्ये इतर शहरांच्या वसूलीचा आकडा धरलेलाच नाही बरं का? हे नेमकं काय आणि कशासाठी सुरु आहे? अशा पद्धतीने टारगेट देऊन सर्वसामान्य जनतेची लूट का केली जातेय याबाबत संबंधित मंत्री महोदय किंवा अधिकाऱ्यांनी खुलासा केलाच पाहिजे. वाहतूक शाखा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीचा अड्डा बनलीय का? याची जनतेला माहिती मिळायलाच हवी, असे प्रतिपादन ही खा. कोल्हे यांनी केला.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेtraffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस