शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 3:45 PM

अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे, असे महंत रामदास यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठविणार : डॉ.विश्वनाथ कराड अयोध्या प्रश्नावर तातडीने मार्ग निघावा

 पुणे: अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबातचा प्रश्न न्यायालयाच्या बाहेर चर्चेने सुटला तर तो देशासाठी हितकर ठरेल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी केली होती. त्याचा आम्ही आदर करीत या विषयाशी संबंधित सगळ्यांनी एकत्र बसून या प्रश्नावर मार्ग काढावा, असे आवाहन करत आहोत. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे महंत रामदास यांनी सांगितले. यावेळी हनुमान गढीचे महंत स्वामी धरमदासजी, स्वामी विंध्याचलदासजी, योगीराज स्वामी प्रेमसंजयजी,गिरिजेश त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने मार्ग निघावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली...  (सविस्तर वृत्त लवकरच) 

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी