शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'जनाई'च्या पाणी प्रश्नाबाबत ३० जानेवारीला बैठक घेऊन मार्ग काढणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 12:29 IST

सुपे ( पुणे ) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला ...

सुपे (पुणे) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला शेतकरी संघर्ष कृती समितीच्या दहा जणांच्या शिष्टमंडळासह जलसंपदाचे अधिकारी आणि मी स्वत: उपस्थित राहुन बैठकीतून मार्ग काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणस्थळी दिली.

मात्र २६ जानेवारीपासुन सुरु झालेले आमरण उपोषण आंदोलन ३० जानेवारीच्या बैठकिपर्यंत सुरुच ठेऊ. या बैठकीत उपोषण कर्त्यांचे समाधान झाले नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे कृती समितीच्यावतीने यावेळी पवार यांना सांगण्यात आले. अजित पवार यांनी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकरी संघर्ष कृती समितीची भेट घेतली. यावेळी त्यांनी १२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पवार यांनी मार्गी लावल्या. तर हक्काचे २.१७ टीएमसी पाणी शेतकऱ्याला मिळावे. तसेच शेतकऱ्यांना हे पाणी तीन आवर्तनात देण्याविषयी चर्चा करण्यात आली. येथे अधिकारी नाहीत त्यामुळे मला त्याबाबत सांगता येणार नाही. आपण अधिकाऱ्यांसह कृती समितीतील १० जणाचे शिष्टमंडळाची बैठक मंत्रालयात घेऊ. येत्या ३० जानेवारीला तुम्ही मुंबईला या असे पवार यांनी सांगितले. टेलला असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी मिळत नसेल तर तुम्हाला बंद पाईपलाईनमधुन पाणी देऊ, असे पवार यांनी सांगून कालवा सल्लागार समितीवर तीन सदस्य घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

यावेळी पवार म्हणाले, कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी ९० कोटींची तरतुद केली आहे. पुरंदरसाठी ६० कोटी मंजुर केले आहेत. जनाई चालु करुन ३० वर्ष झाले असून त्यांच्या विद्युत मोटारी, पंपाची दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी ४० कोटीची आवश्यकता असुन येत्या फेब्रुवारीच्या पुरवणी यादीत मंजुर करता येईल असे पवार यांनी सांगितले. सद्या आपण शिंदे सरकारामध्ये असल्याने आणि केंद्रातील मोदी सरकारचा पाठींबा असल्याने आपली विविध विकासकामे मार्गी लागत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार