शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

महाराष्ट्रातील दोन अग्निवीर अजित पवार अन् एकनाथ शिंदे; निरंजन टकले यांचा टोला

By श्रीकिशन काळे | Updated: April 26, 2024 18:51 IST

केंद्र सरकारने देशात रोजगार देऊ असे आश्वासन दिले, पण उलट लोकांना बेरोजगार केले

पुणे : केंद्र सरकारने लष्करामध्ये अग्निवीर ही पध्दत आणली. त्यामुळे लष्कराला दुर्बल केले जात आहे. ही पध्दत रद्दच केली पाहिजे. खरंतर महाराष्ट्रातही भाजपने दोन अग्निवीर आणले आहेत. त्यामध्ये एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे आहेत. दोघांनाही चार वर्षे दिली असून, दोन-दोन वर्षे त्यांना आहेत,’’ असा टोला काॅंग्रेसचे स्टार प्रचारक व ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी लगावला.

काॅंग्रेस भवन येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.

निरंजन टकले म्हणाले, केंद्र सरकारने अतिशय वाईट काम केले असून, देशावरील कर्ज वाढवले आहे. यापूर्वी २५ हजार कोटींचे सोने गहाण ठेवण्याचे कर्ज होते, ते आता १ लाख २५ हजार कोटींवर पोचले आहे. यावरून लक्षात येईल १ लाख कोटीच्या कर्जाचा बोजा देशावर वाढवला आहे. तसेच देशात रोजगार देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते. पण उलट लोकांना बेरोजगार केले. आता तर लष्करातही हीच योजना अग्निवीर नावाने आणली आहे. त्याने लष्कर दुबळे होणार आहे. ही योजना रद्द झालीच पाहिजे.’’

सध्या माध्यमांवर दबाव टाकून त्यांच्यावर बंधने घातली जात आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांना संपवले. कोणी आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी संसदेतील प्रश्नोत्तरांचा तासच बंद केला. दुसरीकडे देशात धार्मिकतेवरून द्वेष पसरवला जात आहे. त्यांना संविधान बदलाचे आहे आणि मनुस्मृतीप्रमाणे देश चालवायचा आहे. पण पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आणि त्यांचे धाबे दणाणले आहे. ते केवळ टीका करताना दिसत आहेत. पण सरकारने गेल्या काही वर्षांतील ध्येय साध्य केली, त्यावर काहीच बोलत नाहीत. कारण त्यांनी काहीच काम केलेले नाहीय. त्यामुळे भाजपला देशात चारशेपार नाही तर दोनशेपर्यंत जागा मिळतील.’’

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र