शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वारा-वादळ कधी येणार, ‘एआय’ अचूक सांगणार, हवामान विभागाला दीडशे वर्षे पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:43 IST

‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

पुणे : हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी आता ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यात येणार असून, त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. वादळी वारे, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींची माहिती आधीच समजणार आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे देशात तीन हजार जणांना जीव गमवावा लागला होता. ‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

माहितीचे डिजिटायझेशनहवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी दीडशे वर्षांपासूनच्या नोंदींचा वापर केला जातो. १९०१ पासूनच्या माहितीचे डिजिटायझेशन केले आहे. हा डेटा ‘एआय’साठी वापरून त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. सध्या ओडिशा व मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पावसाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी टेस्टिंग युनिट बनवीत आहे. 

सिमला ऑफिसला मोठा ठेवा! १५ जानेवारी १८७४ रोजी सिमला येथे हवामान विभाग स्थापन केला. त्यानंतर  तो शिवाजीनगर येथे पुण्यात हलविला गेला. त्यासाठी दगडी इमारत बांधली. येथे १८७४ पासूनच्या नोंदवह्या आजही पाहायला मिळतात. त्याचे डिजिटायझेशन केले आहे. 

टॅग्स :weatherहवामानPuneपुणे