शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

आळंदीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 20:03 IST

आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे

आळंदी : आळंदी शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास पाचशे रुपये दंड आकाराला जाणार आहे. तसेच यावर आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे.                   आळंदी शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. मात्र शहरात उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा अपव्ययही सुरू आहे. अनेकजण पिण्याच्या पाण्याने रस्ते धुणे, गाड्या धुणे, पाण्याची टाकी भरुन वाहती सोडणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत नगरपरिषद कार्यालयास वारंवार तक्रारीही प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेने पाणी अपव्ययाची गंभीर दखल घेत १० ऑक्टोबरपासुन पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी लेखी नोटीस व पुन्हा सापडलेस रक्कम पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शहरात नळजोड बंद करणेकामी फिरते पथक स्थापन केले आहे.                 दोन दिवसात शहरातील १४ नागरिकांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र सदर मालमत्ताधारक पुन्हा पाण्याचा अपव्यय करताना आढळलेस नळजोड बंद करणेची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपव्यय टाळावा असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीWaterपाणीDamधरण