शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'माझ्यासह ६०० ते ७०० भारतीय विद्यार्थी रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये सुरक्षित', विद्यार्थिनीने सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 20:59 IST

रशिया - युक्रेन युध्दामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यातील पालकांची धास्ती वाढली

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : रशिया - युक्रेन युध्दामध्ये एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पुणे जिल्ह्यातील पालकांची धास्ती वाढली. याबाबत पुणे जिल्ह्यातील युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी लोकमतने संपर्क केला असता, आम्ही दोन दिवसापर्वी युक्रेनमधून रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये आलो असून, सुरक्षित असल्याचे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील मंदिरा खत्री या मेडिकलच्या विद्यार्थिनीने सांगितले. युक्रेनमध्ये अडकलेलो आम्ही सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थी सध्या रुमानीयातील शल्टर हाऊसमध्ये सुरक्षित असून, भारत सरकारकडून विमानाची सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आल्याचे खत्री हिने सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी युक्रेन येथील विनितसिया नॅशनल पिरोगोव्ह मेडिकल युनिव्हर्सिटीत मेडिकल शिक्षण घेत आहेत. यामध्ये खत्री हिचा देखील समावेश आहे. युक्रेन येथील परिस्थिती बद्दल सांगताना मंदिराने सांगितले की, तीन-चार दिवसापूर्वी युक्रेनमधून बाहेर पडण्याबाबत प्रचंड अनिश्चिता होती. भारतीय दूतावासाकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जात नव्हते. परंतु यासंदर्भातील वृत्त विविध माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र दखल घेतली गेली व आम्हाला रुमानीयात घेऊन जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. सध्या माझ्यासह सुमारे ६०० ते ७०० भारतीय विद्यार्थी रुमानीयातील 6 विविध शल्टरमध्ये सुरक्षित असून, जेवण- राहण्याची सोय केली आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतStudentविद्यार्थीMedicalवैद्यकीयwarयुद्ध