शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भरधाव कंटेनरच्या धडकेत ४ म्हशींचा मृत्यू; मुंबई- बेंगळरु महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 01:39 IST

या अपघातांनंतर कंटेनरही उलटला..

ठळक मुद्देभारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला घेतले ताब्यात

पुणे : मुंबई -बेंगळरू बाह्य वळण महामार्गावरील दरी पुलावर भरधाव कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ४ म्हशींचा मृत्यु झाला. अपघातानंतर कंटेनर उलटला.ही घटना दरी पुलावर गुरुवारी सायंकाळी घडली.

जांभुळवाडी भागातील रहिवासी ज्ञानोबा पंढरीनाथ जांभळे यांच्या मालकीच्या या ४ म्हशी होत्या. दरी पुलापासून काही अंतरावर त्या सायंकाळी चरण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या गोठ्याकडे परत येत होत्या.त्याचवेळी नवीन कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे भरधाव वेगाने एक कंटेनर येत होता. ३ म्हशींना धडक देऊन कंटेनर पुढे गेला. त्यावेळी मागील बाजूच्या चाकात एक म्हैस अडकली. त्यामुळे कंटनेरने बरेच अंतर या म्हशीला फरफटत नेले. त्यानंतर तो उलटला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड वाहतूक विभागचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने अवजड कंटेनर पूर्ववत केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी कंटनेर चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे या महामार्गावर सायंकाळच्यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस