शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर २४ तास गस्त सुरू ठेवावी, वाहनचालकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:24 IST

महामार्ग पोलिस आणि आरटीओची पथके येथे सातत्याने कार्यरत असल्याने वाहनचालकांना शिस्त लागली होती...

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाढत जाणारे अपघात रोखण्यासाठी, परिवहन विभागाकडून २४ तास गस्त ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु, ही मोहीम आता बंद करण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवा, अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरत आहे.

परिवहन विभागाकडून राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांतील १२ पथकांमार्फत २४ तास गस्तीसाठी अॅक्शन प्लॅन तयार केला गेला होता. त्यानुसार विविध कार्यालयांतील पथके दोन्ही महामार्गावर गस्त घालत होती. त्यासाठी आराखडा बनवला होता. यामुळे परिवहन विभागाला अपघात रोखण्यास काही प्रमाणात यश आले होते. १ जुलैपासून ही २४ तास गस्तीची मोहीम परिवहन विभागाकडून बंद करण्यात आली आहे. परंतु, ही मोहीम नेहमीसाठी सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.

महामार्ग पोलिस आणि आरटीओची पथके येथे सातत्याने कार्यरत असल्याने वाहनचालकांना शिस्त लागली होती. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी, असे वाहनचालक सिद्धेश वाघ, वाहनचालक यांनी म्हटले आहे.

पुणे-मुंबई जुन्या आणि नव्या महामार्गावर आरटीओच्या वायुवेग पथकांची २४ तास गस्त नसेल. मात्र, येथे पुणे, मुंबई, पनवेल आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक वायुवेग पथके कार्यरत केली जातील.

- भरत कळसकर, राज्य परिवहन उपायुक्त, रस्तासुरक्षा कक्ष, परिवहन विभाग

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईPoliceपोलिस