शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व थंडीने अकराशे शेळ्या-मेंढ्या दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:07 IST

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या १ हजार ...

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या १ हजार १३५ शेळ्या-मेंढ्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसासोबतच कडाक्याची थंडी पडल्याने मोठा फटका मेंढपाळ व शेतकऱ्यांना बसला.

अनेक द्राक्ष बागांबरोबरच लागवडीला आलेली कांद्याची रोपे भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा व अन्य कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

शेळा-मेढ्यांच्या तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज

तालुका गाव --ठार शेळ्या-मेंढ्या

आंबेगाव १० --१६९

शिरूर ५ --१०९

खेड ४ --७३

जुन्नर १५ --५४१

हवेली २ --१७

भोर १ --२

मावळ २ --३६

बारामती ६ --४०

दौंड ३ --२४

पुरंदर ७ --११९

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसbhor-acभोरmavalमावळambegaonआंबेगावBaramatiबारामती