शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे १०३ हेक्टर शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:00 IST

८ लातुक्यांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे....

पुणे : जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे १०३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून, नऊ जनावरे दगावली आहेत, तर ८३ घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यात तब्बल २० हजार कोंबड्याही दगावल्या आहेत.

जिल्ह्यातील ८ लातुक्यांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव आणि बेल्हा महसूल मंडळात बुधवारी एका दिवसात तब्बल प्रत्येकी ११६ मिमी पावसाचा नोंद झाली, तर जुन्नर, नारायणगाव, राजुरा, डिंगोर, आळेफाटा आणि ओतूर मंडळात ६८ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. खेड तालुक्यातील वाडा, खेड, कुडे, पाईट, कन्हेरसर आणि कडूस मंडळातही ७० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आंबेगावमधील घोडेगाव मंडळात ६६, बारामती तालुक्यातील सुपा मंडळात ७५, इंदापूरमधील काटी आणि केतकी निमगाव मंडळात प्रत्येकी ८८ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात १ ते ८ सप्टेंबरदरम्यान बारामती तालुक्यात ४१ घरांची पडझड झाली असून, दोन शेळ्या, एक बोकड, आठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत, तसेच सुमारे १०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर मोरगावमधील खटकळी ओढ्यावरील बंधारा वाहून गेला. जुन्नर तालुक्यात सहा घरांची पडझड झाली असून, सोमतवाडी येथे पाच हजार कोंबड्या, ओतूर येथे सहा हजार ६०० आणि पिंपरी पेंढार येथे एक हजार २७५ कोंबड्यांचा मृत्यू झाला. वेल्हा तालुक्यात २६ घरांची पडझड झाली असून, एक जनावर दगावले. पुरंदर तालुक्यातही पावसाचा तडाखा बसला असून, ७ घरांची पडझड झाली. तीन शेळ्या, दोन लहान जनावरे आणि चार हजार कोंबड्या दगावल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस