शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ जितेंद्र आव्हाड यांची कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:45 IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ अशी कविता केली आहे.

मुंबई : गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ अशी कविता केली आहे. ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी या कवितेत अनेक मुद्दे मांडले आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काहीही उत्तर देत नसले, तरी महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिल्यामुळे राजकीय चर्चादेखील रंगली आहे.या कवितेत मंत्री आव्हाड यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला मदत केली, इथपासून ते सध्याचा लॉकडाऊन लावताना सगळ्यांशी केलेल्या चर्चेपर्यंत, आव्हाड यांनी या कवितेतून विषय मांडले आहेत.

कधी थाळ्या वाजवायला लावल्या नाहीत...ना कधी मेणबत्या आणि दिवे लावायला लावले...निर्णय घेताना घेतले विश्वासात...विरोधकांचे त्यामुळेच फावले...शांत राहून तो लढत आहेविरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!मंदिर उघडा, बाजार उघडाशाळा उघडा ते म्हणाले...परीक्षा पुढे ढकलल्या तरते रस्त्यावर पुन्हा- पुन्हा आले...कोरोना वाढला तर ते आताफक्त सरकारला दोषी ठरवत आहेत...विरोधकांचे खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!इमान तर विकले नाहीचना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या...कोरोनाचे आकडे लपवले नाहीचखोट्याने न कधी माना झुकल्या...घरी पत्नी आणि मुलगाआजारी असताना तो मात्र लढत आहे...विरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!ना कुठे बडबोलेपणाना कशाचा बडेजाव...आठ हजार कोटींचेविमान नको...ना कोणत्या प्रकरणातघूमजाव...जे करतोय ते प्रामाणिकपणेतो करतो आहे...विरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!व्यापाऱ्यांचं ऐकून घेतोय...विद्यार्थ्यांचं ऐकून घेतोय...गोरगरीब जनतेलाएकवेळ शिवभोजन मोफत देतोय...निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकटशेतकऱ्यांच्या अडचणीयासाठी तो शांततेत लढतो आहे...विरोधकांचं खरंच राईट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!!ना क्लीन चिट देता आली...ना खोटी आकडेवारी देता आली...निवडणूक काळात तर कधीना अशक्य घोषणा त्याला करता आली...जे होण्यासारखे आहे, तेच तो करतोय...विरोधकांचं खरंच राईट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!महाराष्ट्राचं मीठ खाऊननिधी पंतप्रधान निधीला ते देताय...ऊठसूठ, सकाळ- संध्याकाळते टीका सरकारवर करताय...तो मात्र टीकेला उत्तर न देतासर्वसामान्यांसाठी झटत आहे...विरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे