शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ, तृणमूल खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद घेऊन फाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:14 IST

Rajya Sabha High Voltage Drama: या गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शलला पाचारण करण्यात आले.

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात गदारोळ सुरुच आहे. गुरुवारी विरोधी खासदारांनी पेगासस गुप्तहेरी प्रकरणासह अनेक मुद्द्यावरुन जोरदार प्रदर्शन केले. दरम्यान, पेगासस प्रकरणावर राज्यसभेत बोलताना IT मंत्री अश्विनी वैष्णव यांना मध्येच आपले बोलणे थांबवावे लागले. 

अश्विनी वैष्णव पेगासस प्रकरणावर बोलण्यासाठी उभे राहिले असता तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांनी वैष्णव यांच्या हातून कागद घेऊन फाडला. तरेदीखेल वैष्णव बोलत राहिले, पण त्यांना आपले बोलणे मध्येच थांबवावे लागले. यानंतर भाजप आणि तृणमूल खासदारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्शलला पाचारण करण्यात आले.

या गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आज तिसऱ्यांदा सभागृहाची कार्यवाई थांबवण्यात आली. सकाळी कार्यवाही सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे दुपारी 12 वाजेर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कार्यवाही स्थगित करावी लागली. तर, लोकसभेतही कार्यवाही सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका