शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Rajasthan Political Crisis:...म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राजस्थानच्या सत्तासंघर्षावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 11:48 IST

Rajasthan Political Crisis: मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली.

जयपूर – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना संक्रमण काळात भाजपा काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत कोरोना काळात सरकारचं यश सांगत त्यांनी ट्विट केले आहे

या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, फेब्रुवारी – नमस्ते ट्रम्प, मार्च – मध्य प्रदेशात सरकार पाडलं, एप्रिल – मेणबत्ती पेटवली, मे – सरकारला ६ वर्ष पूर्ण, जून- बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली, जुलै – राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचं षडयंत्र यामुळे देश कोरोनाच्या लढाईत आत्मनिर्भर आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राजस्थानात सुरु असलेल्या संघर्षात राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.(Rahul Gandhi)

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक १९ आमदारांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची इच्छा होती तर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. गहलोत यांनी कारवाई करुन सचिन पायलट यांना मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं. त्याचसोबत सचिन पायलट यांच्यावर सरकार पाडण्याचा गंभीर आरोप लावला.(Rajasthan Political Crisis)

तर सूत्रांच्या माहितीनुसार स्वत: प्रियंका गांधी सचिन पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्या 'निरुपयोगी आणि नाकारलेल्या' प्रदेशाध्यक्षांना इतका आदर दिला गेला होता, तोच पक्षाच्या पाठीवर वार करण्यास तयार होता. त्याचवेळी राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार गिरजसिंग मलिंगाने सोमवारी असा आरोप केला की, तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी कोट्यवधीचं लालच पण देण्यात आली असा गंभीर आरोप केला मात्र हा आरोप तथ्यहीन आणि खोटा असल्याचं पायलट यांच्याकडून सांगण्यात आलं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मृत्यूचं तांडव! १५ दिवसांत आईसह ५ मुलांचा मृत्यू; हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

दिलासादायक! ‘ही’ कंपनी भारतात ऑक्सफर्डच्या लसीची क्लिनिकल चाचणी सुरु करणार

क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांची गळा दाबून हत्या; दुहेरी हत्याकांडानं गावात दहशतीचं वातावरण

टॅग्स :Rajasthanराजस्थानRahul Gandhiराहुल गांधीSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या