शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Rajasthan Political Crisis:...म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राजस्थानच्या सत्तासंघर्षावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 11:48 IST

Rajasthan Political Crisis: मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली.

जयपूर – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना संक्रमण काळात भाजपा काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत कोरोना काळात सरकारचं यश सांगत त्यांनी ट्विट केले आहे

या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, फेब्रुवारी – नमस्ते ट्रम्प, मार्च – मध्य प्रदेशात सरकार पाडलं, एप्रिल – मेणबत्ती पेटवली, मे – सरकारला ६ वर्ष पूर्ण, जून- बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली, जुलै – राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचं षडयंत्र यामुळे देश कोरोनाच्या लढाईत आत्मनिर्भर आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राजस्थानात सुरु असलेल्या संघर्षात राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.(Rahul Gandhi)

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक १९ आमदारांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची इच्छा होती तर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. गहलोत यांनी कारवाई करुन सचिन पायलट यांना मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं. त्याचसोबत सचिन पायलट यांच्यावर सरकार पाडण्याचा गंभीर आरोप लावला.(Rajasthan Political Crisis)

तर सूत्रांच्या माहितीनुसार स्वत: प्रियंका गांधी सचिन पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्या 'निरुपयोगी आणि नाकारलेल्या' प्रदेशाध्यक्षांना इतका आदर दिला गेला होता, तोच पक्षाच्या पाठीवर वार करण्यास तयार होता. त्याचवेळी राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार गिरजसिंग मलिंगाने सोमवारी असा आरोप केला की, तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी कोट्यवधीचं लालच पण देण्यात आली असा गंभीर आरोप केला मात्र हा आरोप तथ्यहीन आणि खोटा असल्याचं पायलट यांच्याकडून सांगण्यात आलं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मृत्यूचं तांडव! १५ दिवसांत आईसह ५ मुलांचा मृत्यू; हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

दिलासादायक! ‘ही’ कंपनी भारतात ऑक्सफर्डच्या लसीची क्लिनिकल चाचणी सुरु करणार

क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांची गळा दाबून हत्या; दुहेरी हत्याकांडानं गावात दहशतीचं वातावरण

टॅग्स :Rajasthanराजस्थानRahul Gandhiराहुल गांधीSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या