शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 5:40 AM

अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान

मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. भाजप एकीकडे देशभक्तीचे नारे देतआहे; तर दुसरीकडे करकरेंचा अवमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन अतिरेक्यांचे संरक्षण करत आहे. हिंमत असेल तर भाजपने आधी प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले.दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी आज प्रचारसभा घेतल्या. प्रज्ञासिंह ठाकूरला वाचविण्याचे काम भाजप सरकारने केले. सरकारी वकिलानेच सरकारचा दबाव असल्याचे सांगितले. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. देशाची चावी कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी ही निवडणूक आहे. खरा चौकीदार कोण हे पाहून मत करा. २०१४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे सत्ता आली नाही. या वेळी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत, असेही चव्हाण म्हणाले.सेना-भाजपने मुंबई लुटलीधारावीचा डास आणि मला चावणारा डास एकच म्हणून रक्ताचं नातं म्हणणाºया उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे, असा सवाल करतानाच गुडनाइटचे बटन दाबून शिवसेना- भाजपला पराभूत करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. मोदी-फडणवीसांनी पाच वर्षांत काय केले, शिवसेना-भाजपने मुंबई लुटली. या दोघांनी मिळून महाराष्ट्र चुलीत घातला. आता देशात परिवर्तनाची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरAshok Chavanअशोक चव्हाण