आता मतचोरीचा जो मुद्दा आम्ही उचलला. तो पुराव्यानिशी जनतेसमोर आला. सरकार निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे परंतु आता सरकार मतदार निवडायला लागलेत हे घातक आहे असं शेलारांनी म्हटलं. ...
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: महाविकास आघाडी, मनसेचा सत्याचा मोर्चा रिकामटेकड्याचा मोर्चा होता. महायुतीचा धसका घेतल्याने हास्यजत्रा काढली, अशी टीका करण्यात आली आहे. ...