शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

Maratha Reservation: आता आम्हालाही ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ, मराठा आरक्षण न मिळाल्याने हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:14 IST

Maratha Reservation News: आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

हिंगाेली : मराठा आरक्षणासाठी मागील ४१ वर्षांपासून बलिदान, आत्मबलिदानाचा लढा दिल्यानंतरही ‘मराठा आरक्षण’ मिळत नसल्याने, आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. (Now is the time to call us 'New Dalits', Harshvardhan Jadhav's reaction)

मराठा आरक्षणाची मागणी माेठी असून त्यासाठी माेर्चे, आंदाेलन, बलिदान, आत्मबलिदान करूनही सरकार आरक्षण देण्यास दिरंगाई करत आहे. यामुळे समाजातील प्रत्येकजण उद्विग्न झाला असून माेठ्या लढ्यानंतरही हातात भाेपळा आला असल्याने, पुन्हा संतापाची लाट तयार हाेत आहे. यामुळे येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्तचं कणखर हाेण्याची शक्यता असल्याने, आरक्षणाचा मार्ग कुठेतरी स्पष्ट हाेत आहे. मात्र याला राजकिय वळण न देता हा मुद्दा सामाजिक झाला पाहिजे.

सुप्रिम काेर्टाने मराठा आरक्षण नाकारले असले तरी, सत्तारूढ पक्षाने मराठा समाजाच्या  वास्तविकेबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. यानंतर घटनादुरूस्ती करून समाजाला ‘न्याय’ देण्याचे काम राज्य व केंद्र सरकाने करणे गरजेचे आहे. कारण काकासाहेब शिंदे पासून ते गल्ले बाेरगावच्या तरूणापर्यत अनेकांनी बलिदान दिले आहे. आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली न काढल्यास तरूणामध्ये संतापाची लाट येण्यास वेळ लागणार नाही. याप्रसंगी डाॅ. ईशा जाधव, प्रा. चंद्रकांत भराट, युवराज बाेरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र