शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Maratha Reservation: आता आम्हालाही ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ, मराठा आरक्षण न मिळाल्याने हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:14 IST

Maratha Reservation News: आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

हिंगाेली : मराठा आरक्षणासाठी मागील ४१ वर्षांपासून बलिदान, आत्मबलिदानाचा लढा दिल्यानंतरही ‘मराठा आरक्षण’ मिळत नसल्याने, आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. (Now is the time to call us 'New Dalits', Harshvardhan Jadhav's reaction)

मराठा आरक्षणाची मागणी माेठी असून त्यासाठी माेर्चे, आंदाेलन, बलिदान, आत्मबलिदान करूनही सरकार आरक्षण देण्यास दिरंगाई करत आहे. यामुळे समाजातील प्रत्येकजण उद्विग्न झाला असून माेठ्या लढ्यानंतरही हातात भाेपळा आला असल्याने, पुन्हा संतापाची लाट तयार हाेत आहे. यामुळे येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्तचं कणखर हाेण्याची शक्यता असल्याने, आरक्षणाचा मार्ग कुठेतरी स्पष्ट हाेत आहे. मात्र याला राजकिय वळण न देता हा मुद्दा सामाजिक झाला पाहिजे.

सुप्रिम काेर्टाने मराठा आरक्षण नाकारले असले तरी, सत्तारूढ पक्षाने मराठा समाजाच्या  वास्तविकेबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. यानंतर घटनादुरूस्ती करून समाजाला ‘न्याय’ देण्याचे काम राज्य व केंद्र सरकाने करणे गरजेचे आहे. कारण काकासाहेब शिंदे पासून ते गल्ले बाेरगावच्या तरूणापर्यत अनेकांनी बलिदान दिले आहे. आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली न काढल्यास तरूणामध्ये संतापाची लाट येण्यास वेळ लागणार नाही. याप्रसंगी डाॅ. ईशा जाधव, प्रा. चंद्रकांत भराट, युवराज बाेरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र