शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

‘चंपा’, ‘टरबुजा’ म्हटलेलं कसं चालते?; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:29 AM

भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दांत टीका होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलदेखील वाईट शब्द वापरले जातात.

कोल्हापूर : गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत. मग भाजपच्या नेत्यांना ‘चंपा’, ‘टरबुजा’ असे म्हटलेले कसं चालतं? असा सवाल करत कुणी कुणाला धमकी द्यायची गरज नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचे नाही, याचा शेवट काहीही होऊ शकतो, असा इशाराही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘आम्हीही ठेवणीतील शिव्या देऊ शकतो,’ असा इशारा दिला. याबाबत पाटील म्हणाले, भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दांत टीका होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलदेखील वाईट शब्द वापरले जातात. राज्यात कोण ‘चंपा’ म्हणतं, कोण ‘ टरबुजा’ म्हणतं, हे कसं चालतं? सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचं नाही, मात्र महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती व्यवस्थित केली पाहिजे, अन्यथा त्याचा शेवट काहीही होऊ शकतो.

 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस