शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

ओबीसींना डिवचू नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 20:41 IST

मराठा आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाला सरकारकडून धक्का लावला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला जात आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्टदोन दिवसीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषदशेतकरी आंदोलनावरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई"ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांचा न्याय आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही", असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

...मग देशात घोषित आणीबाणी आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

मराठा आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाला सरकारकडून धक्का लावला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला जात आहे. या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. "ओबीसी समाजामध्ये उगाच गैरसमज पसरवण्याचं काम कुणी करू नये. ओबीसींच्या हक्काचं जे आहे त्यातील एक कण सुद्धा कमी होऊ देणार नाही. ओबीसींच्या नेत्यांशीही सरकार चर्चा करत आहे. विरोधी पक्षांनी सरकारचा समतोल बिघडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं संस्कृतीमध्ये बसत नाहीदिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. "आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. एकतर तुम्हीच कांदा पाकिस्तानातून आयात करता आणि आता शेतकरी पण पाकिस्तानातून आणता का?", असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती