शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड: भाजप आणि काँग्रेसचेही नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:39 IST

काँग्रेस हायकमांडने राज्याला दिले सर्वाधिकार

- हरीश गुप्तानवी दिल्ली : छत्तीसगडची जनता ११ खासदार निवडून देते. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभवानंतर भाजपने विद्यमान १० खासदारांचे तिकीट कापले आहे. भाजपला सर्व जागा टिकवायच्या आहेत, तर विधानसभा विजयाने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.काँग्रेसनेही ११ नवे चेहरे दिले आहेत. त्यामुळे नव्या रूपातील भाजप व काँग्रेसची लढाई पाहायला मिळेल. भाजपने रमणसिंग यांच्या खासदारपुत्राला संधी दिलेली नाही. रमेश बैस यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेसही मोठ्या तयारीत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे सरचिटणीस पी. एल. पुनीया यांनी पक्षाचा तोंडावळा बदलून टाकला आहे. लोकसभेला सामोरे जाताना भाजपपुढे खूप आव्हाने आहेत. अजित जोगी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. नव्या दमाच्या काँग्रेसचा सामना करीत असताना भाजपला नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.काँग्रेसच्या बघेल सरकारने शेतकऱ्यांकडून ८० लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. या तांदळाचे काय करायचे, हे सरकारला ठरवता आले नाही. परंतु यामुळे काँग्रेसला विजय मिळाला होता. बसपचे ११ उमेदवार आहेत. परंतु बसपचे मतदान २ ते ३ टक्केच आहे. राज्यातील नक्षलवाद्यांनी आदिवासींना खुलेपणाने मतदान करण्याची मोकळीक दिली आहे, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यामुळेच बस्तरसारख्या परिसरात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झाले होते.खरेतर छत्तीसगड हे असे एकमेव राज्य आहे जिथे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांची निवड आणि प्रचाराची रणनीती ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे राज्यातील नेत्यांना दिले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे हा बदल झालेला दिसतो. या निवडणुकीत पक्षाने एकूण ४३ टक्के मते मिळविली होती. जवळपास दोन दशकांनी पक्षाला राज्यात असे यश संपादन करता आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा