शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाविकास आघाडीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतराबाबत छगन भुजबळ यांचे मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:57 IST

Chhagan Bhujbal News : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे.

नाशिक - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात केलेल्या सत्तास्थापनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीने आपले बळ दाखवून दिले आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याच्या घटनांमुळे उदभवलेल्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षातील स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार असल्यास त्याबाबत तिन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठीच मिळून निर्णय घेतील.दरम्यान, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि नंतर विविध शहरांत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे सध्या भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस