शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"पोलीस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते,’’ ठाकरे सरकारच्या त्या निर्णयावरून भाजपाची खरमरीत टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 22:05 IST

Maharashtra Politics News: भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी रमजान ईदसंबंधीच्या एका निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्ष असलेला भाजपा कमालीचा आक्रमक झालेला आहे. दरम्यान, कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या अजून एका निर्णयावर आता भाजपाकडून खरमरीत टीका करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी रमजान ईदसंबंधीच्या एका निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.  रमजान ईदनिमित्त ईदीसाठी पोलीस दूध, ड्रायफ्रूट्स आणि किराणा साहित्य घरपोच करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले होते. दरम्यान, या वृत्तावरून अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, पोलिसांमार्फत खंडणी गोळा करून झाली आता  पोलीस होम डिलिव्हरी करणार आहेत. ईदीसाठी घरपोच दूध, ड्रायफ्रुट आणि किराणा माल देणार. पोलिस खात्याचे इतके पोतेरे यापूर्वी कधी झाले नव्हते, असा टोला भातखळकर यांनी लगावला. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी  ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या निर्णय़ाला विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार विरोध केला होता. तसेच सोशल मीडियावरूनही टीका झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही, असे म्हणत जवळपास 6 कोटी रुपयांच्या खर्चाबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणPoliceपोलिसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर