शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजप सक्रिय; गुजरात काँग्रेसमध्ये अस्वस्थता, विधिमंडळ पक्षात फूट पडण्याची वाटते भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:15 IST

Gujarat : ‘काँग्रेसच्या चिन्हावर आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या तोंडावर आमदार पक्ष सोडून जात आहेत,’ असे गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले.

- व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद  भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडते की काय, अशी भीती गुजरातकाँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेसने जितीन प्रसाद यांना पक्षाने पश्चिम बंगालचे प्रभारी केले होते; परंतु पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. ‘काँग्रेसच्या चिन्हावर आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या तोंडावर आमदार पक्ष सोडून जात आहेत,’ असे गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले. आम आदमी पक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन आणि छोटूभाई वसाव यांचा भारतीय ट्रायबल पक्ष निवडणुकीत काँग्रेसला असलेल्या पायाची हानी करू शकतात.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते परेश धनानी यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘भाजप हा विरोधी पक्षांत फूट पाडण्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा मार्गांनी त्याने विधानसभेत आपले आमदार वाढविले.’ असे लोक बाहेर निघून गेल्यावर पक्ष स्वच्छ होईल, असे धनानी यांना वाटते. 

राज्याकडे दुर्लक्ष केलेपुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक होत आहे. राज्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या व्यवस्थापकांवर केला आहे. आमच्याकडे व्यूहरचना, नियोजन, संसाधने नाहीत व कार्यकर्तेही. आमचे काही नेते, कार्यकर्ते ‘आप’कडे पाठवीत आहेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस