शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Assam : महागाई-रोजगार बनला निवडणुकीचा मुद्दा, सीएए, भूमिहीनांचा प्रश्नही ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 5:14 AM

Assam Assembly Elections 2021: आसाममध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ७७ टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी महागाई आणि रोजगार या मुद्यांवर राजकारण केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. 

 गुवाहाटी : आसाममध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी मतदान पार पडले. तब्बल ७७ टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी महागाई आणि रोजगार या मुद्यांवर राजकारण केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात चहाच्या मळ्यात काम करणारे लाखो कामगार आहेत. त्यांना कमी रोजंदारी मिळते अशी तक्रार आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे की, सत्ता आल्यास या मजुरांची रोजंदारी ३६५ रुपये करण्यात येईल. देशात अन्य राज्याच्या तुलनेत या राज्यातील मजुरांची मजुरी कमी आहे. सध्या या मजुरांना १६७ रुपये रोजंदारी मिळते. महागाईच्या या काळात ही मजुरी अतिशय कमी असल्याची तक्रार आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांपुढील समस्या वाढल्या आहेत. निवडणुकीत हा मुद्दाही समोर येत आहे. जानेवारीत आसाममध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाखापेक्षा अधिक लोकांना जमिनीचे प्रमाणपत्र दिले होते. मागील सरकारांनी भूमिहीनांना जमीन देण्यात रस दाखविला नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. भाजप सरकारने सव्वा दोन लाख कुटुंबांना जमिनीचा भाडेपट्टा दिला आहे, असे त्यांनी सांगितले होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात असा शब्द दिला आहे की, सरकारी मालकीच्या जमिनीचा भाडेपट्टा भूमिहीनांना देण्यात येईल.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१