शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले आमच्याकडेही येऊ शकतात : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 21:30 IST

Ramdas Athawale : राज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार नाही, ते जावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आठवले यांचं वक्तव्य

ठळक मुद्देराज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार नाही, ते जावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आठवले यांचं वक्तव्यगो कोरोना गो नंतर आठवले यांचा नो कोरोना नो हा नारा

राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले हेदेखील उद्या आमच्यासोबत येऊ शकतात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज्यातील ठाकरे सरकार जावं यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचं आठवले म्हणाले. सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "राज्यातील ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा असून यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार पाच वर्षही टिकणार नाही हे खरं आहे," असा दावा आठवले यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू नये ही आमची इच्छा आहे. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सरकारडून प्रयत्न होणं आवश्यक आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागणार असल्याचंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. आता नो कोरोना नोयापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी गो कोरोना गो चा नारा दिला होता. परंतु आता त्यांनी नो कोरोना नो असा नवा नारा दिला आहे. "देशातीस दहा जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर असून त्यातील आठ जिल्हे हे महाराष्ट्रातच आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं लक्ष देणं आवश्यत आहे. यापूर्वी मी गो कोरोना गो चा नारा दिला होता. परंतु आता जगातून कोरोना जावा यासाठी नो कोरोना नो असा नारा देत आहे," असंही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या