शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कृषी विधेयक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखडातून बाहेर काढेल - माजी कृषीमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 23:21 IST

Agriculture Bill 2020 News: कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

कर्जत : ‘कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी चांगले असून, हे विधेयक शेतकºयांना कृषी उत्पन्न समित्यांच्या जोखडातून बाहेर काढेल,’ असा विश्वास भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

विरोधक या विधेयकाला विरोध करीत आहेत, तसेच शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. खरे तर काँग्रेसच्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास, आम्ही शेतकरी करार करण्याचे जाहीर करण्यात आले आहे, परंतु ते आता शब्द फिरवीत आहेत. या विधेयकाने शेतकरी आपला शेतीचा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये न देता, शेताच्या बांधावर किंवा स्वत:च्या दुकानात विकू शकतो. त्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे,’ असे बोंडे म्हणाले.

कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी सुधीर दिवे, ललित समदूरकर, कोकण समन्वयक सुनील गोगटे, अशोक गायकर, परशुराम म्हसे, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, हृषिकेश जोशी आदी उपस्थित होते. सुधीर दिवे यांनी ‘पाच हजार तालुक्यांत पाचशे शेतकºयांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्यांना तीन वर्षांसाठी तीस लाख रुपये देण्यात येणार असून, पाच वर्षे हा समूह चालवायचा आहे. त्यासाठी चांगला निधी केंद्र सरकारने जाहीर केला आहे,’ असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAnil Bondeअनिल बोंडेBJPभाजपा