शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कृषी विधेयक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखडातून बाहेर काढेल - माजी कृषीमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 23:21 IST

Agriculture Bill 2020 News: कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

कर्जत : ‘कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी चांगले असून, हे विधेयक शेतकºयांना कृषी उत्पन्न समित्यांच्या जोखडातून बाहेर काढेल,’ असा विश्वास भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

विरोधक या विधेयकाला विरोध करीत आहेत, तसेच शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. खरे तर काँग्रेसच्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास, आम्ही शेतकरी करार करण्याचे जाहीर करण्यात आले आहे, परंतु ते आता शब्द फिरवीत आहेत. या विधेयकाने शेतकरी आपला शेतीचा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये न देता, शेताच्या बांधावर किंवा स्वत:च्या दुकानात विकू शकतो. त्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे,’ असे बोंडे म्हणाले.

कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी सुधीर दिवे, ललित समदूरकर, कोकण समन्वयक सुनील गोगटे, अशोक गायकर, परशुराम म्हसे, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, हृषिकेश जोशी आदी उपस्थित होते. सुधीर दिवे यांनी ‘पाच हजार तालुक्यांत पाचशे शेतकºयांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्यांना तीन वर्षांसाठी तीस लाख रुपये देण्यात येणार असून, पाच वर्षे हा समूह चालवायचा आहे. त्यासाठी चांगला निधी केंद्र सरकारने जाहीर केला आहे,’ असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAnil Bondeअनिल बोंडेBJPभाजपा