शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

PCMC: पवना धरणातील पाणी मेपर्यंत पुरेल, कपातीचे नियोजन नाही; पालिकेचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:05 IST

तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.....

पिंपरी : औद्योगिकनगरीची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणात सध्या ८८ टक्के पाणीसाठा आहे. तो पुढील मेपर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.

मावळातील पवना धरणातूनपिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलून प्राधिकरणातील शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत पाणी पोहोचवले जाते.

पावसाचे प्रमाण कमी

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. मावळ परिसरात आजपर्यंत २८३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये ७.५३ टीएमसी साठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा १२ टक्के साठा घटला आहे. गणेशोत्सवानंतर पावसाने ओढ दिली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिले तर पाणी कपातीचे संकट येणार आहे.

पाणी कपातीचे नियोजन नाही

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चार वर्षांपासून दिवसाआड पाणी सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे तूर्तास आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन नाही. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा

मावळातील पवना धरणातून आता जेवढे पाणी सोडले जाते, तेवढीच मागणी राहिली तर मेपर्यंत पाणी पुरेल. त्यापेक्षा मागणी कमी झाली तर जुलै-ऑगस्टपर्यंत पाणी पुरवता येईल. मावळातील पवना धरणामध्ये गेल्यावर्षी याच महिन्यामध्ये ९० साठा होता. तो आता कमी झाला आहे.

- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाDamधरण