शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कचऱ्यापासून वीजनिर्मिती, आयुक्त श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:30 IST

 पिंपरी : कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये ६० एजन्सींनी सहभाग घेतला. हॉटेलचा दररोज ५० टन कचरा निर्माण होते. यापासून सीएनजी तयार करण्याचे नियोजन आहे. घरोघरी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एखादी संस्था आली, तर त्याचाही महापालिका सकारात्मक विचार करेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर ...

 पिंपरी : कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये ६० एजन्सींनी सहभाग घेतला. हॉटेलचा दररोज ५० टन कचरा निर्माण होते. यापासून सीएनजी तयार करण्याचे नियोजन आहे. घरोघरी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एखादी संस्था आली, तर त्याचाही महापालिका सकारात्मक विचार करेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यात उपसूचनांचा विषय, कचºयापासून वीजनिर्मिती, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटी अशा विविध प्रकल्पांबद्दल ‘सद्य:स्थिती काय’ या विषयी माहिती दिली.विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी ४४६ निविदा त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी केली होती. त्यावर आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘पालिकेच्या अर्थसंकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. महासभेत झालेले ठराव बेकायदा नाहीत. कायदेशीर ठरावाचीच प्रशासन अंमलबजावणी करणार आहे. तसेच सभेत आलेल्या उपसूचना नगरसचिवांना तपासण्याची सूचना केली आहे.’’स्मार्टला लवकरच निधीस्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून लवकरच निधी मिळेल. स्मार्ट सिटीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी अथवा तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज करण्यासाठी काही पदे भरणे गरजेचे आहे. ते भरण्यात येणार आहेत, तर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची पुढच्या आठवड्यात पहिली बैठक होईल, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पाण्याच्या पुनर्वापरासाठी पॉलिसी तयार करूहर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचीही गरज वाढणार आहे. प्रामुख्याने पाणीगळती रोखणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पॉलिसी तयार करण्याचे विचाराधीन आहे. अमृत योजनेतील ४० टक्के शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळा संपल्यानंतर वेगात सुरू होईल.’’