शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दोन वर्ष झाली महापालिकेत काय चाललंय समजत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 19:35 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नाही..

ठळक मुद्देसत्ताधारी नगरसेवक आणि विरोधीपक्षाने प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नसल्याबाबत सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दोन वर्ष काय चाललय समजत नाही. महापौर प्रश्नोत्तरे का घेत नाहीत. हा प्रश्नच आहे, आमची काही घरची कामे नाहीत, असा प्रश्न सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट सभागृहात उपस्थित केला.महापालिका सभेत प्रश्नोत्तरे घेत नसल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आवाज उठविला होता. त्यानंतर आता सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनीही आवाज उठविला आहे. तसेच आरोग्य आणि पाणी पुरवठा या प्रशासनाच्या कारभाराविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनीही आवाज उठविला आहे. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधीपक्षाने प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल केला.नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, पाणीपुरवठ्यावर प्रश्नोत्तरे घ्या, अशी विनंती महापौरांना केली होती. गंभीर पश्न असताना चर्चा का होत नाही. याची उकल झालेली नाही. महापौरांनी मला बोलण्याची संधी दिली. आमच्या भागात काही लोक महापालिकेचे पाणी टँकर येऊ देत नाहीत. ही बाब गंभीर आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक कामे व्हीएम मातेरेला दिली आहेत. ते महापालिकेचे जावई आहेत काय? क्षमता नसेल तर कामे देऊ नका? सभागृहात कोणते विषय आणले जातात. याबाबत आम्हाला माहिती नसते. दोन वर्ष झाली आम्हाला काय चाललय समजत नाही. प्रशासनास केवळ निविदा काढण्यातच रस आहे. आयुक्त दबावाखाली काम करीत आहेत. उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले, शास्तीकर व्याज दरात सवलतीचे धोरण अवलंबले जात आहे. प्राधिकरण परिसरात अनधिकृत घरे अधिक प्रमाणावर आहे. ही घरे एकत्रित कुटुंबाची आहे. मिळकतकर विभागाने नोटरी वाटणीपत्र ग्राह्य धरावीत. कायदे हे लोकांच्या हितासाठी असावेत. त्यांची  गैरसोय करणारे नसावेत. कारण या भागात रजिस्टर कागदपत्रे होत नाहीत.  विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, अनधिकृत बांधकामावरील कारवाईत दुजाभाव केला जात आहे. राजकीय द्वेषातून उपमहापौरांच्या कुटुंबाचे बांधकाम पाडण्यात आले. कारवाईत कोणतेही राजकारण करू नये..............

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना