शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करा- रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 5:01 AM

शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे.

पिंपरी : शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपााययोजना कराव्यात, अशा सूचना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अधिकाºयांना दिल्या.इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात आळंदीजवळील शासकीय विश्रामगृहात रविवारी पर्यावरणमंत्री कदम यांची महापालिका अधिकाºयांबरोबर बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांनी मैला सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची अधिकाºयांकडून माहिती घेतली. इंद्रायणी नदीत सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते, यांचीही अधिकाºयांना विचारणा केली. शहरातून १६ किलोमीटर अंतर इंद्रायणी नदी वाहते. या भागांत एकूण २५ एमएलडी मैला सांडपाणी तयार होते. त्यातील १७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाते. ७ ते ८ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. पालिका व अमृत योजनेतून चºहोली व चिखली येथे नवीन मैला शुद्धीकरण प्रकल्प तयार होत आहेत. डिसेंबरअखेर प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेलेच सांडपाणी नदीत सोडले जाईल, अशी माहिती संजय कुलकर्णी यांनी पर्यावरण मंत्र्यांना दिली.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदम