शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दादा, ऐकलं तर बरं, नाहीतर गडबड होईल ! : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 07:05 IST

कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर केले मिश्कील भाष्य.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर केले मिश्कील भाष्य.

पिंपरी : भोसरीतील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आमचे ऐकत नाहीत, अशा तक्रारी खासदार संजय राऊत यांच्याकडे केल्या. त्यावर राऊत यांनी, पालकमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, आपण त्यांना सांगू. दादा, ऐकलं तर बरं होईल, नाहीतर गडबड होईल. तसेही मुख्यमंत्री आज दिल्लीला गेले आहेतच, असे मिश्कील भाष्य केले.

राऊत म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री आपले नाहीत, ते राष्ट्रवादीचे असल्याने संघर्ष होतो. पिंपरीचे पोलीस आयुक्त शिवसेनेला टार्गेट करतात, अशा तक्रारी कानावर आल्या आहेत. शिवसैनिकांना भीती बाळगण्याचे कारण नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले आहेत, या नात्याने पालकमंत्रीही आपलेच आहेत. या गोष्टी त्यांच्या कानावर घाला. त्यांना आपले ऐकावे लागेल. आपल्याला एकत्र काम करायचे आहे.

पुणे-पिंपरीत घासून नव्हे, ठासून येऊ

  • बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला. मात्र, पुण्यात बाळासाहेबांच्या पक्षाची सत्ता नाही, याची खंत आमच्या मनात आहे. पुणे, पिंपरी - चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतो, हे चित्र चांगले नाही. 
  • येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. महाविकास आघाडी होईल का? नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका, असेही ते म्हणाले.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारpimpri-acपिंपरी