शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:29 IST

देशातील एकही नदी स्वच्छ नाही - राज ठाकरे

पिंपरी (जि. पुणे) :मनसेच्या बैठकीस काही जण गैरहजर होते. मी त्यांची हजेरी घेतली. तर त्यांनी सांगितले, कुंभला गेलो होतो. त्यावर मी त्यांना म्हटले, करता कशाला पापं. कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही, असे परखड मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. पिंपरी- चिंचवड येथे मनसेच्या १९व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्राचा चिखल झालाय !

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा चिखल झालाय, राजकारणी एकमेकांची डोकी फोडायला लावताहेत. प्रभू रामचंद्र यांना १४ वर्षाचा वनवास झाला. 

त्या कालखंडात रावण सीताहरण, रावण वध, राम सेतू बांधला हे सगळे त्यांनी १४ वर्षांत केले आणि आपल्याकडे सी लिंक बांधायला १४ वर्षे लागली. हे सगळे मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे.

सगळीकडे राजकीय फेरीवाले 

सगळीकडे राजकीय फेरीवाले आले, तसे आपण नाहीत. इकडून डोळा मारला की तिकडे, तिकडून डोळा मारला की दुसरीकडे. आपण असे फेरीवाले नाहीत. आपण अख्खे दुकान उभे करू, असे ते म्हणाले.

'जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही'

पुढील १०० वर्षांत मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील, असे इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते. मात्र, तसे झाले नाही. कारण, जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आलेले नाही.

आजवर इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळवू शकले. जातींचे ऐक्य नष्ट झाले की, राज्य संपले. उत्तरपेशवाईसारखी स्थिती आज महाराष्ट्रात आहे, असे मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते डॉ. मोरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर 'महाराष्ट्र काल आज आणि उद्या' या विषयावर डॉ. मोरे यांनी व्याख्यान दिले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेKumbh Melaकुंभ मेळा