तरुणाने पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच त्याने काढून घेतला, त्यांचे हात दोरीने बांधून चोरटा पसार झाला ...
जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे ...
आग विझवण्याव्यतिरिक्त रस्त्यावर सांडलेल्या ऑइलपासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, आपत्ती व्यवस्थापनात मदत अशी असंख्य कामे दलाकडे असतात ...